शिवा काशिद : शिवा काशिद हा एक शिवरायाचा सरदार होता.त्याने शिवरायाच्यावर व आपल्या स्वराज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले म्हणुन शिवाजीराजे सुखरुप् सिददी जोहरच्या वेढयातुन सुटुन आले व विशाळगडावरति पोहचले .शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदलाContinue reading “नरवीर शिवा काशिद पराक्रम”
Author Archives: Kamlesh chavhan
छत्रपतिंचा मान हाच आमचा स्वाभिमान
बाजी पासलकर : बाजी पासलकर हे मोस मावळखोर्यातचे वतनदार.निगडे मोसे गावापासून ते सांगरून-डावजेपासून,धामन-ओव्होळपर्यंतची ८४ खेडी त्यांच्या वतनदारीत होती.अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते.तंटे सोडविण्यात ते हुशार होते.इतिहासात बाजी पासलकर नावाच्या दोन व्यक्ती होत्या.पहिले बाजी बेलसरच्या युध्दात मरण पावले तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युध्दात मारले गेले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली होती.शहाजीराजेंनाContinue reading “छत्रपतिंचा मान हाच आमचा स्वाभिमान”
छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र
छत्रपती शिवाजी हे भारताचे महान भारतीय राजा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. मुघलांविरुद्ध भारताची शान राखणारा तो अत्यंत निर्भय ज्ञानी, शूर राजा होता. रामायण आणि महाभारताचा सराव ते मोठ्या मनाने करत. छत्रपती शिवरायांची जयंती यावर्षी देशभरात विशेषत: महाराष्ट्रात १९ फेब्रुवारी २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसलेContinue reading “छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र”
भारत के 8 सबसे महान राजा
शासनकाल 1010 से 1053 तक रहा। राजा भोज ने अपने काल में कई मंदिर बनवाए। राजा भोज के नाम पर भोपाल के निकट भोजपुर बसा है। धार की भोजशाला का निर्माण भी उन्होंने कराया था। कहते हैं कि उन्होंने ही मध्यप्रदेश की वर्तमान राजधानी भोपाल को बसाया था जिसे पहले ‘भोजपाल’ कहा जाता था। इनकेContinue reading “भारत के 8 सबसे महान राजा”